'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजने अंतर्गत, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जमीनची नोंदणी आहे, त्यांनाच दरवर्षी ६ हजार रक्कम मिळेल. या तारखेनंतर, जमिनीची खरेदी व विक्री झाल्यानंतर जमीन कागदपत्रांमध्ये काही बदल झाला, तर पुढील ५ वर्षे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तथापि, जर जमीन हस्तांतरणात कुटूंबातील एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर झाली, तर तो या योजनेसाठी लाभार्थी मानला जाईन. यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची योजना 'पीएम-किसान पोर्टल' www.pmkisan.gov.in वर अपलोड केली जाईल. अशा परिस्थितीत, ज्या शेतकऱ्यांना असे वाटते की, या योजने अंतर्गत समावेश होऊ शकतो, पण या योजनेमध्ये नाव नाही, त्यांना ते याविषयी मंडल अधिकाऱ्यांजवळ तक्रार नोंदवू शकतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे
नमस्कार आपले स्वागत आहे ! नत्र,स्फुरद,पालाशचे फायदे 🛑मुख्य आन्नद्रव्य नत्र, स्फुरद व पालाश हि अत्यंत महत्वाची व प्रथम अन्नद्रव्ये ...
-
झेंडू प्रस्तावना झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजवि...
-
खोडवा ऊस नियोजन • ऊस तोडणीनंतर पाचट सरीत दाबून घ्यावे. • उसाचे बुडखे मोकळे करून धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर ०.१ % बा...
-
जगातील सगळ्यात छोटी वेचूर गाय - हिचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय बुटकी आणि कमी लांबी म्हणजे केवळ सरासरी १२४ सेमी लांबी (४ फूट) आणि ८७ सेमी ...
No comments:
Post a Comment